संदेश

फ़रवरी, 2021 की पोस्ट दिखाई जा रही हैं

"मायबोली मराठी"

 "माझ्या मराठी मातीचा  ललाटी टिळा असू द्या, वाढले जरी परकीय भाषेचे साम्राज्य पण मायबोली मराठीचा प्रत्येकाला लळा असू द्या." " 'मी मराठी' म्हणून  अभिमान असू द्या, मराठी न्यूनतेचा मनामध्ये  तळतळा असू द्या, मायबोली मराठीचा प्रत्येकाला लळा असू द्या." "म्हणे शिवबा, माझ्या मराठीचा गंध जगभर पसरू द्या, टिळक म्हणती, प्रत्येकाच्या मनी माझ्या मराठीचाच झळझळा असू द्या, मायबोली मराठीचा प्रत्येकाला लळा असू द्या." "सह्याद्रीच्या दर्या-खोर्यांतून मराठीचा वाहणारा वारा असू द्या, मराठी स्वप्नांचा सदैव फुलणारा हिरवा मळा असू द्या, मायबोली मराठीचा प्रत्येकाला लळा असू द्या." "परकीय भाषेचे देशामध्ये कितीही साम्राज्य असू द्या, मात्र, मराठीचा सूर प्रत्येकाच्या गळा असू द्या, मायबोली मराठीचा प्रत्येकाला लळा असू द्या." "जरि 'परिवर्तन हा निसर्गाचा  नियम असू द्या, परंतु, 'जूने ते सोने असते, हा विचारही लक्षात असू द्या. मायबोली मराठीचा प्रत्येकाला लळा असू द्या."                                       ...

🚩रयतेचा राजा- शिवाजी🚩ं

" जातीने मराठा नसले, म्हणून काय झाले मुलगी तर मराठीच आहे ना, आणि शिवाजी महाराज जरी मराठा असले पण लढले तर ते संपूर्ण स्वराज्यासाठी च ना." "खूप अभिमान वाटतो ना शिवरायांचं नुसतं नाव सुद्धा काढताना, मग त्या माता जिजाऊला किती धन्य वाटत असेल डोळ्यात स्वराज्याचं स्वप्न घेऊन शिवबाला जन्म देताना." "स्वराज्याच्या लढाईत शिवराय एकटे नव्हते त्यांच्या सोबत होते त्यांचे काही साथी आगळे-वेगळे ज्यांनी शिवरायां सोबत स्वराज्याची शपथ घेतली असे शूर आणि पराक्रमी होते ते मावळे ." "जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अन्याय वाढतो तेव्हा म्हणे ईश्वर स्वतः अवतार घेतो, हे खरं की खोटं माहीत नाही, पण मात्र शिवरायांमध्ये आम्ही आजही आमचा ईश्वरच पाहतो." "शत्रुकडे जरी अफाट शक्ती होती पण शिवराय मात्र युक्तिने च लढले, आणि त्यांच्या या बुद्धी-चातुर्या मुळेच तर आदिलशहा सारख्या बादशहाचे ही भान हरले." "शिवरायांनी फक्त किल्ले च नाही,तर लोकांची मने आणि प्रेमही जिंकले, म्हणूनच तर त्यांना "रयतेचा राजा" म्हणतात कारण ते फक्त स्वतः साठीच नाही तर रयतेसाठी लढले." "ग...

शायरी

 "लगता होगा ना तुझे, की भूल गई हूॅं मैं अपने वो College वाले दिन और वो  School वाली मस्ती , पर चाहे कुछ भी हो जाए, तु मुझसे नाराज रहे, या फिर मैं तुझसे लेकिन जिंदगी में कभी नहीं भूल पाऊॅंगी अपनी वो गहरी दोस्ती |"                                        -अंकिता घुगे.

शायरी

 "खुदा सलामत रखे उस हॅंसी को जो हर पल तुम्हारे होंठो से झलकती है, खुदा सलामत रखे उस दोस्ती को जो हर पल हमारे बीच महकती है, बस...! खूश रहना तू हमेशा यही दुआ आज मेरे दिल से निकलती है|"                                          -अंकिता घुगे.

शायरी

 "खून का तो नहीं, पर दिल का रिश्ता  जरूर होता है, जहाँ रूठ़ना-मनाना, हॅंसना-हॅंसाना सब चलता है, जो अपनी Feelings को खुलकर बोलने  हिम्मत देता है, जहाँ, जब भी मिलो तो महौल मस्ती का होता है, क्योंकि..., सब‌ रिश्तों से बढ़कर ये हसीन रिश्ता जनाब  दोस्ती का होता है                                    -अंकिता घुगे.                                 गे.|",र  है, ,कीहै,ना,अंकिता घुगे.

शायरी

 "खामोशी के पिछे भी बहुत कुछ छुपा होता है बस उस खामोशी को समझने वाला कोई चाहिए, और जो हमेशा शांत रहते है ना, असल में उन्हें ही बहुत कुछ कहना होता हैं बस उन्हें सुनने वाला कोई चाहिए|"                                         -अंकिता घुगे.

शायरी

 "गम और परेशानियाॅं, ये सब  किसकी जिंदगी में नहीं होते? लेकिन इन सब वजह से  लोग जीना तो नहीं छोड़ देते, अगर कोई गमों के साथ भी मुस्कुराना जानता है, तो समझ लो कि, उसे जिंदगी जिने का असली हुनर आता है, लेकिन अगर कोई जिंदगी भर अपने गमों को ही जकड़कर बैठ़ता है, तो वह अपनी जिंदगी एक गुमनाम तनहाई में खो देता है|"                                     -अंकिता घुगे.

शायरी

 "गम छोटा हो या बडा़, हॅंसते रहो ना यार हॅंसने पर कोई TAX है क्या?🤭😊 और कोई भी आऍं, तुम्हारे दिल में  गमों को भरकर चला जाऍं, क्यों...? तुम्हारा दिल कोई खाली BOX है क्या?"                                         -अंकिता घुगे.

शायरी

 "कितनी अजीब है ना ये दुनिया भी, अपनी मर्जी से जियो तो लोग नाराज हो जाते हैं, और लोगों के लिए जियो तो लोग एहमिएत भूल जाते हैं, अगर लोगों के बारे में ही सोचते रहोगे तो एक दिन अकेले रह जाओगे, और अगर अपने दिल की सुनोगे  तो शायद तुम जी पाओगे, इसलिए मेरी मानो, तो लोगों से मत डरो, हमेशा अपने दिल की करो|"                                          -अंकिता घुगे.

शायरी

 "इस दुनिया में हर इंसान को एक ऐसे साथी की जरुरत होती है, जो हर पल उसका साथ दे, लेकिन ये जनाब, इस बेईमान दुनिया में तो हर इंसान हर मोड़ पर बदल जाता है, कोई दिल तोड़ देता है, तो कोई छोड़ कर चला जाता है|"                                         -अंकिता घुगे.